उमरखेड तसेच महागाव तालुक्यात धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रचंड आवाजात डी.जे.चा वापर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून कायदा व सुव्यवस्थेच्या समस्याही निर्माण होत असल्याचे लक्षात घेता उपविभागीय दंडाधिकारी एस. पी. मुळे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1) अन्वये डी.जे. वापरावर तात्काळ बंदी घालण्याचा आदेश (दि. ३० सप्टेंबर २०२५) जारी केला आहे. डी.जे.च्या अतिप्रचंड व कर्कश आवाजामुळे हृदयविकाराचे झटके, उच्च रक्तदाब, श्रवणदोष, चिडचिडेपणा यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असल्याचे सर्वेक्षणांमध्ये नमूद असून वयोव…
शहरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर भैरव चंडी सेवा संपन्न झाली. Shri swami samarth seva kendra सेवा केंद्रातील भाविकांनी सहभाग नोंदविला. शिव आणि शक्ती यांची एकत्रित उपासना म्हणजे भैरव चंडी सेवा आहे. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे स्वामी समर्थ महाराजांचे अभय वचन ऐकून स्वामींचे भक्ताना नवी उमेद मिळते. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी या महामंत्रामुळे आपोआपच संकटे दूर होतात. समस्त मानव जातीवरील संकटांचे निवारण व्हावे म्हणून नवरात्रीच्या पवित्र पर्वावर शिव शक्तीची उच्च कोटीची भैरव चंडी सेव…
यावर्षी अतिवृ ष्टीने हाताशी आलेले पिक मातीमोल झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. उमरखेड तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या कोपाला सामोरे जात आहेत. पेरणीपासून ते कापणीपर्यंत प्रचंड कष्ट घेऊनही नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, bittergaon police कीडरोग आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बळीराजाच्या हातात रिकामेपणच येते. कर्जाचा बोजा आणि घरच्या जबाबदाऱ्या यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला . तोंडावर असलेला दिवाळी सण कसा साजरा करायचा? मुलांची शिक्षण मुलींचे लग्न, अंगावर असलेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? अशी एक ना अनेक…
सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचे थैमान सुरू असून कालपासून ढाणकी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ढाणकी जवळून वाहणारा आटरी नाल्या च्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्या सह बाहेर गावावरून आलेले प्रवासी हे ढाणकी येथील बस स्टॅन्ड वरती अडकून पडले. पुलावरील पाणी कमी होत नसल्याने प्रवासी यांना ढाणकी येथेच आपला मुक्काम करावा लागला. प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि काही लहान मुले असल्याने त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. बंदी भागातील अनेक गावे ढाणकी नगरींशी जोडलेले असल्याने त्यांना तालुक्याला जाण्…
सद्यस्थितीमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले ओवर फ्लो वाहत आहेत. ढाणकी शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा आटरी पुला वरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटलेला होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णाला उपचार मिळणे सुद्धा कठीण झाले होते . पुलावरून पाणी वाहत असल्याने कुरळी येथील गर्भवती महिला सविता करण राठोड व तिचा पती व इतर सहकारी पाणी उतरण्याची वाट पाहत होते ,परंतु पाणी उतरत नसल्याने अखेर सदर घटनेची कल्पना बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना फोन वरुण देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार पांडुरंग शिंदे हे आपले …
ढाणकी शहरात दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तालुका दर्जाचे शहर असताना महिला सुरक्षितेसाठी संबंधित प्रशासन मागे पडताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील नागरिकांनी दामिनी पथकाची मागणी प्रशासनाकडे केली मात्र त्या मागणीला प्रशासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे पुन्हा एखाद्या निर्भयाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वाढती रोडरोमिओ ची संख्या, आणि व्यसनाधीनता यामुळे एखादी अघटीत घटना घडू शकते. याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहावे लागेल . शहरातील सहारा पार्क…
माहुर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पवित्र शक्तिपीठ आहे. शिवाय येथे विविध धर्मियांची पवित्र प्राचीन प्रार्थनास्थळे, प्राचीन किल्ला,लेण्या आहेत.अशाच उमरखेड आगाराद्वारे माहूर येथे ढाणकी मार्गे जाण्यासाठी बस नव्हती.ज्यामुळे ढाणकी शहराला लागून असणारी जवळपास पन्नास खेड्या पाड्यातील प्रवाशांना खाजगी व इतर वाहनाने उमरखेड मार्गे लांब पल्ल्याचा आणि वेळेचा प्रवास करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. ही समस्या कळताच भारत मुक्ती मोर्चाद्वारे युवा नेतृत्व इंजि.विद्वानभाऊ केवटे यांच्या नेतृत्वात दिनांक 19/09/2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवत…
शहरातील अल्पवयीन मुलीवर खाजगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाने अत्याचार करत गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी उघडीस आली. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले. आरोपी संदेश गुंडेकर याला बीटरगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली. तसेच शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने आज त्या घटनेचा निषेध करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सर्व प्रतिष्ठाने सकाळ पासूनच व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. त्यामुळे शहरात एक प्रकारे तणावपूर्व शांतता होती. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील नागरिक एकत्र जमले …
मुळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आज दि 17 रोजी उमरखेड येथे सकल ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकला असून यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. हैद्राबाद व सातारा गॅझेटीयनच्या आधारे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असून, आरक्षणातील जागांवर सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न समाजाचा समावेश झाल्यास मुळ ओबीसींना मोठा फटका बसेल. मुळ ओबीसींना 27% राजकीय आणि 19% शैक्षणिक व इतर क्षेत्रातील आरक्षण मिळाले आहे. हे…
सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल हे सांगता येत नाही. या माध्यमातून कधी जनजागृती तर कधी निषेध सुद्धा केल्या जातो. आज अभियंता दिनानिमित्त पुसद उमरखेड परिसरातील जनतेने बांधकाम विभागातील #Engineer day अभियंत्यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. अनेक नागरिकांनी ते स्टेटस ठेवले. त्यामुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुसद ते उमरखेड रस्ता अतिशय खराब झाला. ह्या रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले असून त्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांना आपले हात, पाय,कम्बर मोडून घेतली तर काहींनी आपले प्राण सुद्धा गमावले .सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा यासाठी अनेक वेळा आ…
Social Plugin